बाजरी पिक या पद्धतीने लावा होईल भरघोस उत्पादन

बाजरी पिक या पद्धतीने लावा होईल भरघोस उत्पादन
बाजरी पिकापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हवामानानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना वाणांची माहिती असली पाहिजे,
Read more

यावर्षी तांदूळ आणि मका उत्पादनात घट होण्याची शक्यता

यावर्षी तांदूळ आणि मका उत्पादनात घट होण्याची शक्यता (1)
बासमती तांदूळ त्याच्या अनोख्या सुगंधासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे व भारतात 27 नोंदवलेल्या जाती उगवल्या जातात. तर, यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, भारतात सध्या 200,000 जाती आहेत.
Read more

रब्बी हंगामात हे नगदी पिक घेणे फायदयाचे होईल,.

रब्बी हंगामात हे नगदी पिक घेणे फायदयाचे होईल,. (1)
रब्बी हंगामात रब्बी हरभरा ज्वारी, करडई, हरभरा, सूर्यफूल, रब्बी मका, गहू इ. पिके घेतली जातात. हरभऱ्यासाठी मध्यमआणि भारीआणि पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
Read more

हे तेल वापरा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही ,आरोग्य सांभाळा

हे रिफाइंड तेल वापरा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही ,आरोग्य सांभाळा
शेंगदाणा तेलापेक्षा सुर्यफुल तेल वापरलेले अधिक चांगले. शेंगदाणा तेलात कोलेस्टेरोल व स्निग्दांश जास्त असते. करडई तेल मिळत अस्ल्यास उत्तम. ऑलिव्ह तेल पण चांगले आहे, पण ते सवयीचे होण्यास थोडा वेळ लागेल.
Read more

रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया

रब्बी पिके
रब्बी पिकांची पेरणी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. या पिकांना पेरणीच्या वेळी कमी तापमान आणि पिकण्याच्या वेळी कोरडे व उष्ण वातावरण आवश्यक असते. उदाहरणार्थ, गहू, बार्ली, बटाटा, हरभरा, मसूर, जवस, वाटाणा आणि मोहरी ही प्रमुख रब्बी पिके मानली जातात.
Read more

नवरात्रीचे उपवास रताळे (sweet potato) खाऊ शकता का तज्ञाचा सल्ला

नवरात्रीचे उपवास रताळे (sweet potato) खाऊ शकता का तज्ञाचा सल्ला
रताळे खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीराचा थकवा आणि अशक्तपणा देखील दूर होतो. रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
Read more

दसऱ्यानिमित्त या फुलांनी भाव खाल्ला , किंमतीने केली 100 पार

रब्बी पिक हंगाम
डू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात महत्वाचे फुलांचे पिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळी करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी जास्त प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जातेआणि त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
Read more

नारळ पाणी दररोज पिण्याने काही नुकसान होऊ शकते का?

नारळ पाणी दररोज पिण्याने काही नुकसान होऊ शकते का?
या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काहीना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात.
Read more

शेतीसाठी उत्तम आहे हा पर्याय-आवळा हे पिक लावा आणि लखपती व्हा !

शेतीसाठी उत्तम आहे हा पर्याय-आवळा हे पिक लावा आणि लखपती व्हा !
पचनासाठी उत्तम तुम्हाला सतत पचनासंबंधित समस्या असतील तरत आवळ्याच्या रसामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते. तसंच अपचन, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठ ते सारख्या समस्या रोखण्यास आवळ्याच्या रसामुळे फायदा होतो. तुम्ही नियमित आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास, पचनक्रिया सुरळीत  होते
Read more

100% बहुगुणी पीक सोयाबीन,शेतकऱ्यांना करतो मालामाल

सोयाबीन पिक आपण सोयाबीन पिकवतो; पण हे पीक किती गुणकारी आहे व त्यापासून किती प्रकारच्या पदार्थांची निर्मिती होते, याची आपणाला ...
Read more
MENU
DEMO
Sharing Is Caring: