अक्क्लकाढा वनस्पती विषयी माहिती व उपयोग
अक्कलकाढा व कापूर समान मात्रेत घेऊन मंजन तयार करा. या मंजनाने दात घासल्यावर दातदुखी दूर होते.
Read more
एक-दोन नाहीतर पुदिना आहे बहुगुणी
पुदीना ही मुक्त-फुलांची वनस्पती असल्याने, त्याची पाने सुगंधित ठेवण्यासाठी व निरोगी विकासास चालना देण्यासाठी त्याला नियमित छाटणे आवश्यक आहे.
Read more
मिरची भावात तेजी, मिरची लावा आणि लखपती व्हा
मिरची भारतीय संस्कृतित मिरची शिवाय दररोज स्वयं पाक होऊ शकणार नाही.मिरची हे उष्ण कटिबंधीय अमेरिका येथील फळ आहे असे मानले ...
Read more
काळे मिरी आरोग्यासाठी आहेत फायदयाचे जाणून घ्या.
भारतात काळी मिरी, मिरची, आले, वेलची, हळद या प्रकारच्या मसाल्यांचे भरपूर उत्पादन होते. शतकानुशतके भारतात मसाल्यांची लागवड केली जात आहे. देशातील बहुतांश शेतकरी मसाल्यांच्या लागवडीतून मोठा नफा सुद्धा कमावत आहेत.
Read more
श्रीराम सुपर गहू ही जात पेरा आणि लखपती व्हा
श्रीराम सुपर १११ गव्हाचे बियाणे गव्हाच्या इतर वाणांपेक्षा उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे लोकप्रिय झाले आहे. अधिक चारा निर्मिती, चमकदार मोठे दाणे आणि चांगली चपाती बनवण्याची क्षमता या त्याच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांत गव्हाच्या या बियाणास विशेष पसंती आहे.
Read more
जर्दाळू खा आणि हॄदय रोगांपासून सुटका करा
मुलांना हे खायला देणे चांगले नाही. कारण त्यात सायलेंट विष आहे. सुके जर्दाळू सुकामेवा म्हणूनही वापरता येतात.
Read more
बाजरी पिक या पद्धतीने लावा होईल भरघोस उत्पादन
बाजरी पिकापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हवामानानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना वाणांची माहिती असली पाहिजे,
Read more
यावर्षी तांदूळ आणि मका उत्पादनात घट होण्याची शक्यता
बासमती तांदूळ त्याच्या अनोख्या सुगंधासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे व भारतात 27 नोंदवलेल्या जाती उगवल्या जातात. तर, यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, भारतात सध्या 200,000 जाती आहेत.
Read more
रब्बी हंगामात हे नगदी पिक घेणे फायदयाचे होईल,.
रब्बी हंगामात रब्बी हरभरा ज्वारी, करडई, हरभरा, सूर्यफूल, रब्बी मका, गहू इ. पिके घेतली जातात.
हरभऱ्यासाठी मध्यमआणि भारीआणि पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
Read more
महिला सक्षमीकरणासाठी खास आहे ही अन्नपूर्णा योजना ,महीलांना मिळतात 50 हजार रुपये
राज्यात केंद्रीय अन्नपुर्णा योजनेची अंमलबजावणी दि. १ एप्रिल, २००१ पासून सुरू करण्यात आली. ही योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षे अथवा त्यावरील निराधार स्त्री / पुरूष यांना दरमहा १० किलो धान्य मोफत देण्यात येते.
Read more