महिला सक्षमीकरणासाठी खास आहे ही अन्नपूर्णा योजना ,महीलांना मिळतात 50 हजार रुपये
![](https://krushiepranali.com/wp-content/uploads/2023/11/महिला-सक्षमीकरणासाठी-खास-आहे-ही-अन्नपूर्णा-योजना-महीलांना-मिळतात-50-हजार-रुपये-1.png)
राज्यात केंद्रीय अन्नपुर्णा योजनेची अंमलबजावणी दि. १ एप्रिल, २००१ पासून सुरू करण्यात आली. ही योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षे अथवा त्यावरील निराधार स्त्री / पुरूष यांना दरमहा १० किलो धान्य मोफत देण्यात येते.
Read more