नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्राची अजुनही सुरूवात झाली नाही.
नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्राची अजुनही सुरूवात झाली नाही
Read more
रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया
रब्बी पिकांची पेरणी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. या पिकांना पेरणीच्या वेळी कमी तापमान आणि पिकण्याच्या वेळी कोरडे व उष्ण वातावरण आवश्यक असते. उदाहरणार्थ, गहू, बार्ली, बटाटा, हरभरा, मसूर, जवस, वाटाणा आणि मोहरी ही प्रमुख रब्बी पिके मानली जातात.
Read more