ही वितरण प्रणाली गरजुंना पुरविते अत्यंत स्वस्त दरात धान्य
सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अथवा व्यवस्था ही एक सरकारकडून प्रायोजित केल्या गेलेल्या दुकानांची शृंखला आहे ज्यावर समाजातील गरजू घटकांना अत्यंत स्वस्त दरात मूलभूत अन्न आणि बिगर-खाद्य अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्याचे काम सोपविले गेलेले आहे
Read more
लाल चंदनचे अचूक उपाय आपल्याला बनवतील धनवान, या युक्तीने व्हाल धनवान
पांढर्या चंदनापेक्षा लाल चंदनाचे झाड वाढण्यास जास्त वर्षे लागतात . त्यामुळे पांढऱ्यापेक्षा लाल जातीचा पुरवठा खूपच कमी आहे. दुसरा फरक म्हणजे लाल चंदनात पांढर्या लगद्याचे सुगंधी गुणधर्म नसतात. तथापि, दोन्ही चंदनामध्ये समान औषधी गुणधर्म आहेत आणि ते पर्यायी औषधांमध्ये वापरले जातात.
Read more
हे तेल वापरा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही ,आरोग्य सांभाळा
शेंगदाणा तेलापेक्षा सुर्यफुल तेल वापरलेले अधिक चांगले.
शेंगदाणा तेलात कोलेस्टेरोल व स्निग्दांश जास्त असते. करडई तेल मिळत अस्ल्यास उत्तम.
ऑलिव्ह तेल पण चांगले आहे, पण ते सवयीचे होण्यास थोडा वेळ लागेल.
Read more
मुलींच्या जन्मानंतर 50000 मिळणार ,भाग्य उजळवणारी माझी कन्या भाग्यश्री योजना
मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणे आणि मुलांइतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करण्यासाठी
Read more
रब्बी पिकाला लागणारे हवामान आणि हंगामाबद्दल माहिती घेवूया
रब्बी पिकांची पेरणी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. या पिकांना पेरणीच्या वेळी कमी तापमान आणि पिकण्याच्या वेळी कोरडे व उष्ण वातावरण आवश्यक असते. उदाहरणार्थ, गहू, बार्ली, बटाटा, हरभरा, मसूर, जवस, वाटाणा आणि मोहरी ही प्रमुख रब्बी पिके मानली जातात.
Read more
कोटयावधि शेतकऱ्यांना दिवाळीला मिळाले मोठे गिफ्ट या सहा रब्बी पिकांच्या msp मध्ये सरकारने केली मोठी वाढ
ज्या हंगामात शेतमालाचे भरघोस उत्पादन निघते त्यावेळी बाजारामध्ये शेतमालाची आवक मोठ्य़ा प्रमाणावर वाढते व पुरवठा वाढल्यामुळे किमती गडगडतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठय़ा प्रमाणात घट होते व शेतकऱ्याला मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. अशा वेळी सरकारद्वारे दिली गेलेली किमान आधारभूत किंमत ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते
Read more
5 लाख विमा आयुष्यमान भारत कार्डमुळे होतो तुम्हालाही होतो का हा फायदा?
आयुष्मान भारत योजनेत मोफत उपचार घेता येतात.
5 लाख रुपयां पर्यंतच्या आरोग्य विम्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.
Read more
नवरात्रीचे उपवास रताळे (sweet potato) खाऊ शकता का तज्ञाचा सल्ला
रताळे खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीराचा थकवा आणि अशक्तपणा देखील दूर होतो. रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
Read more
दसऱ्यानिमित्त या फुलांनी भाव खाल्ला , किंमतीने केली 100 पार
डू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात महत्वाचे फुलांचे पिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळी करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी जास्त प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जातेआणि त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
Read more
विजयादशमीला केव्हा करावी पूजा, 2023 मध्ये येतील शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस
विजयादशमीदसरा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे . नवरात्र झाल्यावर दहाव्या दिवशी विजयादशमी ( दसरा ) उत्सव साजरा केला जातो.या सणाला पाटी पुस्तके धन शस्त्रे यांची पूजा केली जाते. याच दिवशी देवीच विसर्जन केलं जातं .
Read more